[ True ] ताराबाई व शाहू महाराज यांचे युद्ध कोठे झाले || मराठी सामान्य ज्ञान 2023

image source : wikipedia

ताराबाई व शाहू महाराज यांचे युद्ध कोठे झाले || tarabai and shahu maharaj yudh place in marathi

ताराबाई व शाहू महाराज यांचे युद्ध कोठे झाले

ताराबाईंचे पूर्ण नाव ताराबाई भोंसले होते , तिचा जन्म 1675 मध्ये झाला होता. तिचा पती राजारामाच्या मृत्यूनंतर तिने 4 वर्षांचा मुलगा शिवाजी दुसरा याचा राज्याभिषेक करून ते मराठा साम्राज्याची संरक्षक बनली .

Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी 

Birthday wishes in marathi 

 

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आल्यावर याची खात्री ताराबाईने केलले की तोतया नसून ते खरे शाहू आहे .

ताराबाई मराठा साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक होत्या आणि त्या मार्गात तिने औरंगजेबाशी 7 वर्षे लढा दिला .
शाहू महाराजांकडून असा पण दावा करण्यात येऊ लागला होता की शिवाजी महाराजांचे खरे वारसदर आपणच आहोत त्यानंतर 12 ऑक्टोबर 1707 रोजी शाहू महाराज ताराबाई व यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली.

ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.

 

👉 खडक आणि पाणी हे पुस्तक कोणाचे आहे?

 

Follow on instagram

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी

 

https://youtu.be/nyMGh-8XIAc

Leave a Comment